Tuesday, 13 December 2016

मैत्री वर चार ओळी.....

पु. ल. देशपांडे लिहितात मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असहि काहीच नाही पण मी तुला विसरणार नाही हि झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.  शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं अश्या सगळ्या मित्रांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्या ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या.

संकलन- मुकेश तिडके



No comments:

Post a Comment